टेन्शन खल्लास, क्रिकेट सुरू !
सार्क परिषदेत एखाद्या मुद्द्यावर सहजासहजी एकमत होणार नाही पण क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन म्हटल्यावर सगळच कसं सुरळीत चाललेलं दिसतय. भारत, बांगलादेश आणि श्रीलंका हे तीन भिन्न संस्कृतीचे देश हातात हात धरुन एकत्र उभे राहिलेत. प्रत्येक भारतीयाला तर वानखेडेवर ढोणी वर्ल्ड कप स्वीकारतोय असे स्वप्न पडू लागलेय.
सार्क परिषदेत एखाद्या मुद्द्यावर सहजासहजी एकमत होणार नाही पण क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन म्हटल्यावर सगळच कसं सुरळीत चाललेलं दिसतय. भारत, बांगलादेश आणि श्रीलंका हे तीन भिन्न संस्कृतीचे देश हातात हात धरुन एकत्र उभे राहिलेत. प्रत्येक भारतीयाला तर वानखेडेवर ढोणी वर्ल्ड कप स्वीकारतोय असे स्वप्न पडू लागलेय.
No comments:
Post a Comment